शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

२७ किलोमीटरचा पल्ला गाठत ३६ तासानंतर भोजापूरचे आवर्तन पोहचले पिंपळे तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:52 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले.

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना हे आवर्तन दिले जाणार आहे. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे भोजापूर धरणातील पाण्याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातून केली जात होती. त्यानंतर भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे चार दिवस उशिरा पाटबंधारे विभागाने शनिवारी (दि.१) रोजी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडले. डाव्या व उजव्या कालव्यांवरील लाभधारक शेतकरी व नागरिकांच्या आशा त्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी