शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

२७ किलोमीटरचा पल्ला गाठत ३६ तासानंतर भोजापूरचे आवर्तन पोहचले पिंपळे तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:52 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले.

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना हे आवर्तन दिले जाणार आहे. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे भोजापूर धरणातील पाण्याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातून केली जात होती. त्यानंतर भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे चार दिवस उशिरा पाटबंधारे विभागाने शनिवारी (दि.१) रोजी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडले. डाव्या व उजव्या कालव्यांवरील लाभधारक शेतकरी व नागरिकांच्या आशा त्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी