शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

२७ किलोमीटरचा पल्ला गाठत ३६ तासानंतर भोजापूरचे आवर्तन पोहचले पिंपळे तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:52 IST

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले.

नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना हे आवर्तन दिले जाणार आहे. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे भोजापूर धरणातील पाण्याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातून केली जात होती. त्यानंतर भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे चार दिवस उशिरा पाटबंधारे विभागाने शनिवारी (दि.१) रोजी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडले. डाव्या व उजव्या कालव्यांवरील लाभधारक शेतकरी व नागरिकांच्या आशा त्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी