शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

१२५ वर्ष पुर्ण होऊनही ‘व्हीक्टोरिया पुल’ दिमाखात उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:58 IST

‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. शहरातील प्रमुख रस्त्याला जोडणारा हा पुल आजही तितक्याच दिमाखात उभा आहे.

ठळक मुद्दे‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. १४ जानेवारी १८९५ साली या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते

 नाशिक :गोदावरी नदीवर ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. शहरातील प्रमुख रस्त्याला जोडणारा हा पुल आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. शहरातीची ऐतिहासिक ओळख असलेला हा पुल आजही नागरिकांसह पर्यटकांना आक र्षित करत असतो.        ब्रिटीश राजवटीत १४ जानेवारी १८९५ साली शहराच्या दोन मुख्य भागाला जोडण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी मुंबईचे राज्यपाल लॉर्ड हेरीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या पुलासाठी तेव्हाच्या काळात सुमारे १० लाख रुपयांचा खर्च आला होता.  तब्बल १२५ वर्षांपासून ऐतिहासिक व्हिक्टोरिया (होळकर पूल) निसर्गाचे अनेक प्रकोप झेलत आहे. या पुलासोबत नाशिकच्या अन्न नाशिककरांच्या अनेक घटना किंबहुना अविस्मरणीय आठवणी जोडल्या आहेत. तेव्हापासून आजवर या पुलाने गोदावरी नदीला आलेले अनेक महापुराचा सामना केला असून देखील आजही या पुलाची भव्यता नाशिककरांसह पर्यटकांना आर्कर्षित करत असतो.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीtourismपर्यटनhistoryइतिहास