शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:50 IST

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम ...

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. यंदा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला असला तरी धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे पालखेड डावा कालव्यातून येवल्याच्या पूर्व भागात आठ दिवसांपूर्वी या आवर्तनातून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे जरी नसले तरी मोठ्या प्रमाणात कांद्याची नव्याने लागवड शेतकर्यांनी केली आहे.तालुक्यातील पूर्व भागातील कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या शेतात सव्वा एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. पालखेड आवर्तनामुळे येथील शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला असून शेतातील रब्बी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे.परंतु हे पाणी किती दिवस टिकेल याची खात्री नसल्याने आत्तापासूनच शेतकरी कांद्याला ड्रीप चा आधार देत पाण्याची बचत होईल याची काळजी शेतकरी घेत आहेत. मागील तीन दिवसांपासून पडणाºया कडाक्याच्या थंडी मुळे कांदा हरभरे, गहू हिरवी गार झाली आहे.तर द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडला दिसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन मिहन्यांपासून जिल्हा भरात कांद्याचे दर एकदम नीचांकी दरावर येऊन पोहचले असून येवला तालुक्यासह जिल्हा भरात कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक