शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रशासकाची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:43 IST

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी, अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक : विभागीय निबंधकांनी साधला संवादप्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी, अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.शनिवारी जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर भालेराव यांनी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली व काहीकाळ बॅँकेत थांबल्यानंतर ते रवाना झाले होते. सोमवारी बॅँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर छोटेखानी समारंभात भालेराव यांनी बॅँकेचे अधिकारी व कर्मचाºयांशी संवाद साधला. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामकाजामुळे बॅँकेवर ही परिस्थिती ओढविली व परिणामी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा कटू निर्णय रिझर्व्ह बॅँकेला घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगून, बॅँकेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शी कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बॅँकेची आर्थिक परिस्थिती, देणी याचा विचार करता, बॅँकेने यापूर्वी वाटलेले कर्जवसुली कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष घालावे, साधारणत: २७०० कोटी रुपये विविध माध्यमांतून येणे बाकी असून, शेतकरी कर्जमाफीतून बॅँकेला ५०० ते ६०० कोटी रुपये मिळतील, परंतु ते बॅँकेचे आर्थिक व्यवहार सुरुळीत करण्यासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे उर्वरित २२०० कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी सर्व कर्मचारी, अधिकाºयांची असून, प्राधान्याने ते काम हाती घ्यावे लागेल अशी तंबीच त्यांनी भरली. अशी वसुली करताना कोणाच्या दबावाला अथवा राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता निर्भयपणे कामकाज करा, असा सल्ला देतानाच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व बॅँकेचे भवितव्य कायम ठेवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते घ्यावे लागतील असे सांगून त्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बकाल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.