शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रम : शेतकºयांचा माल थेट ग्राहकांपर्यंत; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, ग्राहकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद शेतकºयांचा पहिला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:39 IST

शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देबाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसादसेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी

पंचवटी : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला. आता हा बाजार दर शुक्रवारी भरणार आहे. या पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मखमलाबाद रोडवरील पांजरापोळच्या जागेवर संत सावता माळी अभियानाच्या माध्यमातून आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहेर, आत्मा संस्थेचे कैलास शिरसाठ, कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, राजेश अय्यर, बी. सी. देशपांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी म्हणाले की, या उपक्रमामुळे माणुसकीच्या भावनेतून शेतकºयांना मदत मिळणार आहे. शेतकºयांनी सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा व ग्राहकांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करून शेतकºयांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी यांनी केले आहे. राज्य शासनाने राबविलेल्या योजनेचे चांगले उद्दिष्ट आहे. आज शेतकरी विविध अडचणीतून मार्ग काढून उपजीविका करीत आहे. शेतकरी टिकविणे ही काळाची गरज असल्याने शेतकºयांना पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले.या शेतकरी आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. यावेळी पांजरपोळचे व्यवस्थापक सागर आगळे, तुषार पालेजा, हेमराज राजपूत, विठ्ठल आगळे, प्रकाश झांबरे, उदय जोशी आदी उपस्थित होते. दर शुक्रवारी बाजार भरेल; परंतु शुक्र वार पाठोपाठ शनिवार, रविवारच्या दिवशीही बाजार भरविल्यास ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल त्यामुळे संयोजकांनी याचा विचार करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.