शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पाणी टंचाईमुळे खाजगी विहीरीकेल्या अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:49 IST

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.

नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.पाणी टंचाईवर उपाय म्हणून कारभारी महादु पवार, भाटु छोटु चव्हाण (गट नंबर २१) आणि बद्री महादु चव्हाण यांच्या (गट नंबर २३) विहीरी दि.९ जानेवारी ते ३० जुन २०१९ या कालावधीसाठी अधिग्रहित केल्या आहे. सध्या या तीनही विहिरींचे पाणी एकत्र करून नंतर पाणी पुरवठा योजनेद्वारे (रोटेशन) चक्र पध्दतीने आठ दिवसातुन एकदा नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोडण्यात येत आहे.अधिग्रहित केलेल्या विहिरीच्या मालकांना शासननिर्णयानुसार त्यांच्या परिवारातील सदस्यांना आणि पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ३० टक्के पाणी आणि उर्वरित सर्व ७० टक्के पाणी हे ग्रामपंचायतीने नागरिकांना विहिरीतून काढून सार्वजनिक पाणी पुरवठा करणे असे परिपत्रक असते. परंतु येथील शेतकरी कारभारी महादु पवार आणि त्यांचा मुलगा किशोर हे यांच्या गट नंबर २१ मधील विहिरीतून आठवड्यातून गुरु वार आणि रविवार या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी रात्री अपरात्री जाऊन तसेच दिवसाही मनमानी करु न पाणी पुरवठा कर्मचारी रज्जाक भेनुभाई शेख, सोपान विश्वनाथ खिरडकर आणि लाला रज्जाक शेख दमदाटी करून शासन निर्णयाची पायमल्ली करु न त्यांच्या गरजे व्यतीरीक्त पाणी उपसा करु न शासनाचे विहीर अधिग्रहित भाडे सहाशे रु पये घेऊन या कडाक्याच्या उन्हाळ्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतांना सुमारे तीन एकर कांदे आणि डोंगळे भाजीपाल्यासाठी व इतर पिकांसाठी पाणी उपसा करत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे.गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणे आवश्यक असून त्यास अडथळा करु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे. यापूर्वी तीन वेळा तोंडी समाज देण्यात आली आहे. तरीसुद्धा सदर विहीर मालक अडथळा आणत असतील तर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नांदगाव पोलीसांकडे पत्र देऊन कारवाई करावी लागेल.- जयश्री लाठेसरपंच, जातेगाव.