शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हजारे यांच्या आकलनानुसार  प्रश्न सुटणे अशक्य : देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:07 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.  वसुंधरा बचाव, मानव बचाव व किसान बचावसाठी आयोजित संवाद यात्रेंतर्गत देसरडा नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सदरचे मत व्यक्त गेले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले आंदोलन संपल्यानंतर त्यावर टीका होत असून, त्यासंदर्भात  प्रश्नांना उत्तर देताना काळानुसार प्रश्नांची समस्यांकडे बघणे  आणि त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्यात हजारे यांचे आकलन  कमी पडत असल्याचेही देसरडा म्हणाले.  महाराष्ट दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या देसरडा यांनी २०१४ साली केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शेतकरी, आदिवासी आणि असंघटित क्षेत्रातील समस्या सुटण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु मोदी आणि फडणवीस यांनी दिलेली आश्वासनांची पूर्ती न केल्याने गत चार वर्षांत चार हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या सरकारने शेतकरी, आदिवासी आणि अन्य कष्टकºयांची आंदोलने केवळ आश्वासने देऊन गारद करण्यात आली आहेत, असे सांगून देसरडा यांनी देशातील विकासाची संकल्पना बदलायला हवी, विशेषत: लोकसहभाग असलेली पर्यावरण-पूरक विकासाची संकल्पना राबविली तरच सर्व घटकांचा विकास शक्य आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे