शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

हजारे यांच्या आकलनानुसार  प्रश्न सुटणे अशक्य : देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:07 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.  वसुंधरा बचाव, मानव बचाव व किसान बचावसाठी आयोजित संवाद यात्रेंतर्गत देसरडा नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सदरचे मत व्यक्त गेले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले आंदोलन संपल्यानंतर त्यावर टीका होत असून, त्यासंदर्भात  प्रश्नांना उत्तर देताना काळानुसार प्रश्नांची समस्यांकडे बघणे  आणि त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्यात हजारे यांचे आकलन  कमी पडत असल्याचेही देसरडा म्हणाले.  महाराष्ट दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या देसरडा यांनी २०१४ साली केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शेतकरी, आदिवासी आणि असंघटित क्षेत्रातील समस्या सुटण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु मोदी आणि फडणवीस यांनी दिलेली आश्वासनांची पूर्ती न केल्याने गत चार वर्षांत चार हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या सरकारने शेतकरी, आदिवासी आणि अन्य कष्टकºयांची आंदोलने केवळ आश्वासने देऊन गारद करण्यात आली आहेत, असे सांगून देसरडा यांनी देशातील विकासाची संकल्पना बदलायला हवी, विशेषत: लोकसहभाग असलेली पर्यावरण-पूरक विकासाची संकल्पना राबविली तरच सर्व घटकांचा विकास शक्य आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे