शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

By admin | Updated: January 30, 2015 00:40 IST

अबोल भावनांची गोष्ट : ‘अब बारीश...’हिंदी नाट्य : मुंबईच्या मानवता असोसिएशनच्या वतीने सादरीकरण

नाशिक : एका मुद्द्यावरून ‘त्या’ दोघांत मतभेद होतात... त्यातून मार्ग निघतो; मात्र सुरू होतो पन्नास वर्षांचा अबोला... आयुष्याच्या संध्याकाळी एका क्षणी दोघांनाही आपली चूक समजते आणि आकाश मोकळे होते...महाराष्ट्र हौशी हिंदी नाट्य स्पर्धेत मुंबईच्या दी मानवता असोसिएशनच्या वतीने गुरुवारी ‘अब बारीश रुक जानी चाहिए’ हे नाटक सादर झाले. एका गावातील आदर्श शिक्षक व त्याच्या पत्नीची गोष्ट त्यातून साकारण्यात आली. विवाहानंतर या शिक्षकाची पत्नी नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र शिक्षक तिला नकार देतो. आपली नोकरी करण्याची इच्छा प्रत्यक्षात उतरावी, यासाठी ती बराच प्रयत्न करते. अखेर ती ‘नोकरीला परवानगी दिली, तरच तुमची मुले जन्माला घालीन’ अशी अट पतीला घालते. नंतर नोकरी आणि मूल या विषयावर कोणीच काही बोलत नाही. अबोलपणे संसार सुरू राहतो. पन्नास वर्षांनंतर दोघेही म्हातारे होतात. एके दिवशी पावसाळ्यात कुत्र्याचे एक पिलू अनाहूतपणे त्यांच्या घरात येते. त्या पिलावरून हे दोघे पती-पत्नी पुन्हा एकमेकांशी बोलू, भांडू लागतात. दोघांनाही आपली चूक उमगते, असा नाटकाचा आशय आहे.