शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वादळाच्या भोवऱ्यात सापडून विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 16:32 IST

आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला.

म्हाळसाकोरे (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे वादळाच्या भोवऱ्यात सापडून आठ वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक (११) रोजी सायंकाळी घडली. मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुल वसंत फड (८) वर्ष व त्याचा लहान अक्षय (६) हे दोघे शेतात खेळत होते. त्यांच्याजवळच आजोबा पंढरीनाथ फड हे गुरे चारत होते व आई व वडील दूर शेतात कांदे काढत होते. तितक्याच पावसाचे वातावरण तयार झाले आणि खूप जोराचे वादळ सुटले. 

आजोबांनी जोराची आरोळी ठोकत दोघांनाही घराकडे जाण्यास सांगितले आणि दोघेही मुले घराच्या दिशेने पळू लागले. परंतु वादळाचा जोर जास्त असल्याने राहुल हा विहिरीच्या दिशेकडे वाऱ्यासोबत लोटत गेला व कठडे नसलेल्या विहिरीत तो जाऊन पडला. त्याचबरोबर अक्षय याने आजोबाकडे धाव घेत घडलेली घटनेची माहिती आजोबांना दिली. 

आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक