शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वादळाच्या भोवऱ्यात सापडून विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 16:32 IST

आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला.

म्हाळसाकोरे (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे वादळाच्या भोवऱ्यात सापडून आठ वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक (११) रोजी सायंकाळी घडली. मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुल वसंत फड (८) वर्ष व त्याचा लहान अक्षय (६) हे दोघे शेतात खेळत होते. त्यांच्याजवळच आजोबा पंढरीनाथ फड हे गुरे चारत होते व आई व वडील दूर शेतात कांदे काढत होते. तितक्याच पावसाचे वातावरण तयार झाले आणि खूप जोराचे वादळ सुटले. 

आजोबांनी जोराची आरोळी ठोकत दोघांनाही घराकडे जाण्यास सांगितले आणि दोघेही मुले घराच्या दिशेने पळू लागले. परंतु वादळाचा जोर जास्त असल्याने राहुल हा विहिरीच्या दिशेकडे वाऱ्यासोबत लोटत गेला व कठडे नसलेल्या विहिरीत तो जाऊन पडला. त्याचबरोबर अक्षय याने आजोबाकडे धाव घेत घडलेली घटनेची माहिती आजोबांना दिली. 

आजोबांनी विहिरीजवळ येत आरडाओरडा केला. राहुलला वाचवण्यासाठी परिसरातील लोकही तेथे गोळा झाले मात्र उशीर झाल्याने विहिरीतच राहुल याचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक