शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: April 4, 2016 00:20 IST

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

 पेठ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहपेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायतींच्या २९६ जागांसाठी ६६४ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असून, त्यापैकी सावळघाट, मांगोणे, म्हसगण, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या काही प्रभागात दुरंगी व तिरंगी सामन्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही छाननी व माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या जागांसाठी तितक्याच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याने त्या बिनविरोध बिनविरोध होण्याचे संकेत आहे. गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-कुंभारबारी- ७ जागांसाठी १६ नामनिर्देशपत्र, भुवन- ९ जागांसाठी १९, आडगाव भु.- ९ जागांसाठी १६, धोंडमाळ- ११ जागांसाठी २ , शिवशेत- ७ जागांसाठी १९, सावळघाट- ७ जागांसाठी ८, जांबविहीर- ७ जागांसाठी १४, कायरे- ९ जागांसाठी १६, कुंभाळे- ९ जागांसाठी २६, वांगणी- ७ जागांसाठी २१, करंजाळी- ९ जागांसाठी २५, कोहोर- ११ जागांसाठी ३३, कोपुर्ली खुर्द- ७ जागांसाठी २३, मांगोणे- ७ जागांसाठी ७, पाटे- ९ जागांसाठी २४, कापुर्णे- ९ जागांसाठी १२, म्हसगण- ९ जागांसाठी ९, डोल्हारमाळ- ७ जागांसाठी ११, राजबारी- ९ जागांसाठी १६, खोकरतळे- ७ जागांसाठी २, आड बुद्रूक- ७ जागांसाठी १६, कोटंबी क.- ७ जागांसाठी १५, कोपुर्ली बुदू्रक- ९ जागांसाठी २२, उंबरपाडा क.- ७ जागांसाठी १८, कळमबारी- ७ जागांसाठी १५, करंजखेड- ९ जागांसाठी २०, भायगाव- ७ जागांसाठी १६, देवगाव- ७ जागांसाठी १६, गोंदे- ७ जागांसाठी ८, आंबे- ९ जागांसाठी २०, पाहुचीबारी- ९ जागांसाठी १७, जोगमोडी- ९ जागांसाठी २४, बोरवट- ७ जागांसाठी १९, माळेगाव- ९ जागांसाठी २७ असे नामनिर्देशपत्र दाखल झाले असून, त्यापैकी छाननी व माघारीनंतर म्हसगण, सावळघाट, मांगोणे, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे बोबले जात आहे. ग्रामसेवकांनी दिलेल्या शौचालय वापर दाखल्यावरील होय/नाही यापैकी कोणत्याही पर्यायावर काट न मारल्याने अनेक उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर )ंदुष्काळामुळे द्राक्षबागा संकटातनिफाड : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील डाळींब व द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने बागांना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना व पशुधनास कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. काही भांडवलदार शेतकऱ्यांचा १००/१५० किमी अंतरावरून टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा आटापिटा सुरू आहे. (प्रतिनिधी)