शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: April 4, 2016 00:20 IST

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

 पेठ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहपेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायतींच्या २९६ जागांसाठी ६६४ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असून, त्यापैकी सावळघाट, मांगोणे, म्हसगण, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या काही प्रभागात दुरंगी व तिरंगी सामन्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही छाननी व माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या जागांसाठी तितक्याच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याने त्या बिनविरोध बिनविरोध होण्याचे संकेत आहे. गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-कुंभारबारी- ७ जागांसाठी १६ नामनिर्देशपत्र, भुवन- ९ जागांसाठी १९, आडगाव भु.- ९ जागांसाठी १६, धोंडमाळ- ११ जागांसाठी २ , शिवशेत- ७ जागांसाठी १९, सावळघाट- ७ जागांसाठी ८, जांबविहीर- ७ जागांसाठी १४, कायरे- ९ जागांसाठी १६, कुंभाळे- ९ जागांसाठी २६, वांगणी- ७ जागांसाठी २१, करंजाळी- ९ जागांसाठी २५, कोहोर- ११ जागांसाठी ३३, कोपुर्ली खुर्द- ७ जागांसाठी २३, मांगोणे- ७ जागांसाठी ७, पाटे- ९ जागांसाठी २४, कापुर्णे- ९ जागांसाठी १२, म्हसगण- ९ जागांसाठी ९, डोल्हारमाळ- ७ जागांसाठी ११, राजबारी- ९ जागांसाठी १६, खोकरतळे- ७ जागांसाठी २, आड बुद्रूक- ७ जागांसाठी १६, कोटंबी क.- ७ जागांसाठी १५, कोपुर्ली बुदू्रक- ९ जागांसाठी २२, उंबरपाडा क.- ७ जागांसाठी १८, कळमबारी- ७ जागांसाठी १५, करंजखेड- ९ जागांसाठी २०, भायगाव- ७ जागांसाठी १६, देवगाव- ७ जागांसाठी १६, गोंदे- ७ जागांसाठी ८, आंबे- ९ जागांसाठी २०, पाहुचीबारी- ९ जागांसाठी १७, जोगमोडी- ९ जागांसाठी २४, बोरवट- ७ जागांसाठी १९, माळेगाव- ९ जागांसाठी २७ असे नामनिर्देशपत्र दाखल झाले असून, त्यापैकी छाननी व माघारीनंतर म्हसगण, सावळघाट, मांगोणे, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे बोबले जात आहे. ग्रामसेवकांनी दिलेल्या शौचालय वापर दाखल्यावरील होय/नाही यापैकी कोणत्याही पर्यायावर काट न मारल्याने अनेक उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर )ंदुष्काळामुळे द्राक्षबागा संकटातनिफाड : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील डाळींब व द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने बागांना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना व पशुधनास कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. काही भांडवलदार शेतकऱ्यांचा १००/१५० किमी अंतरावरून टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा आटापिटा सुरू आहे. (प्रतिनिधी)