शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: April 4, 2016 00:20 IST

६६४ उमेदवारी अर्ज दाखल

 पेठ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहपेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायतींच्या २९६ जागांसाठी ६६४ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असून, त्यापैकी सावळघाट, मांगोणे, म्हसगण, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या काही प्रभागात दुरंगी व तिरंगी सामन्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही छाननी व माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या जागांसाठी तितक्याच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याने त्या बिनविरोध बिनविरोध होण्याचे संकेत आहे. गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-कुंभारबारी- ७ जागांसाठी १६ नामनिर्देशपत्र, भुवन- ९ जागांसाठी १९, आडगाव भु.- ९ जागांसाठी १६, धोंडमाळ- ११ जागांसाठी २ , शिवशेत- ७ जागांसाठी १९, सावळघाट- ७ जागांसाठी ८, जांबविहीर- ७ जागांसाठी १४, कायरे- ९ जागांसाठी १६, कुंभाळे- ९ जागांसाठी २६, वांगणी- ७ जागांसाठी २१, करंजाळी- ९ जागांसाठी २५, कोहोर- ११ जागांसाठी ३३, कोपुर्ली खुर्द- ७ जागांसाठी २३, मांगोणे- ७ जागांसाठी ७, पाटे- ९ जागांसाठी २४, कापुर्णे- ९ जागांसाठी १२, म्हसगण- ९ जागांसाठी ९, डोल्हारमाळ- ७ जागांसाठी ११, राजबारी- ९ जागांसाठी १६, खोकरतळे- ७ जागांसाठी २, आड बुद्रूक- ७ जागांसाठी १६, कोटंबी क.- ७ जागांसाठी १५, कोपुर्ली बुदू्रक- ९ जागांसाठी २२, उंबरपाडा क.- ७ जागांसाठी १८, कळमबारी- ७ जागांसाठी १५, करंजखेड- ९ जागांसाठी २०, भायगाव- ७ जागांसाठी १६, देवगाव- ७ जागांसाठी १६, गोंदे- ७ जागांसाठी ८, आंबे- ९ जागांसाठी २०, पाहुचीबारी- ९ जागांसाठी १७, जोगमोडी- ९ जागांसाठी २४, बोरवट- ७ जागांसाठी १९, माळेगाव- ९ जागांसाठी २७ असे नामनिर्देशपत्र दाखल झाले असून, त्यापैकी छाननी व माघारीनंतर म्हसगण, सावळघाट, मांगोणे, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे बोबले जात आहे. ग्रामसेवकांनी दिलेल्या शौचालय वापर दाखल्यावरील होय/नाही यापैकी कोणत्याही पर्यायावर काट न मारल्याने अनेक उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर )ंदुष्काळामुळे द्राक्षबागा संकटातनिफाड : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील डाळींब व द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने बागांना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना व पशुधनास कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. काही भांडवलदार शेतकऱ्यांचा १००/१५० किमी अंतरावरून टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा आटापिटा सुरू आहे. (प्रतिनिधी)