शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

७५० एकरवरील डाळींब बागा धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:12 IST

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा फटका, अवकाळीचा झटका : येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला असून शासनाने भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकाकडे वळल्याने डाळिंब व द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. पाटोदा कृषी मंडळात सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा आहेत. मात्र परतीच्या पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठया प्रमाणात फुलगळ, फळगळ, फळकुज व फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झालेली आहे. तर सेटिंग झालेल्या बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या तर दुपारी ऊन आणि पहाटे थंडी व धुके अशा लहरी हवामानामुळे डाळिंबावर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे बागा जगविण्यासाठी सकाळ संध्याकाळ महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक