शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

मुसळगावला ५२, तर माळेगावी २५ कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:45 IST

सिन्नर : कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेले लॉकडाउन उद्योगांसाठी २० एप्रिलपासून शिथिल करण्यात आले असले तरी कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी-शर्ती उद्योजकांना जाचक वाटत आहेत.

सिन्नर : कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेले लॉकडाउन उद्योगांसाठी २० एप्रिलपासून शिथिल करण्यात आले असले तरी कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी-शर्ती उद्योजकांना जाचक वाटत आहेत. परिणामी सिन्नरच्या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये केवळ ८५ च्या आसपासच कारखाने सुरूहोऊ शकलेले आहेत. त्यात माळेगावच्या शासकीय औद्योगिक वसाहतीतील २५ तर मुसळगावच्या सहकारी वसाहतीतील ६० कारखान्यांचा समावेश आहे.उद्योजकांना कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या २३ अटी-शर्तींचेकाटेकोर पालन करावे लागणार आहे. त्यात कारखाना परिसर,माल वाहतूक तसेच कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेसचे सॅनिटायझिंग करणे, कामगारांना सॅनिटायझर पुरविणे, त्यांच्या  शरीराचे तापमान तपासून नोंदी ठेवणे, बसने वाहतूक करणे,किंंवा कारखान्यातच राहण्याची व्यवस्थ करणे अशाअनेक अटी-शर्तींचा समावेश आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढहोणार असल्याने उद्योजकांनी ३ मेपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर १७-१८ कारखाने पूर्ववत सुरू होऊ शकले आहेत. इतरांना अटी-शर्ती शिथिल होण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Nashikनाशिक