शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:53 IST

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील स्थिती : गेल्या सहा महिन्यातील घटना

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.राज्य सरकारने वर्षभरापूर्वी कर्जबाजारी शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करून त्यापुढील कर्जदार शेतकºयांसाठीही योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या योजनेला सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारला अपेक्षित असून, त्यातून शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात गेल्या वर्षी देण्यात आलेल्या या कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम राहिल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात दरमहा सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सोमवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली गावापैकी माचीपाडा येथील बुधा राजाराम सापटे (५५) या शेतकºयाने आत्महत्या केलीआहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शेतकºयांचा पीक पेरणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. यंदा मान्सून समाधानकारक बसरण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी या हंगामाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा बाळगली जात असताना प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांमध्ये नैराश्य कायम असल्याचे शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे.