शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

गटांसाठी ४४९, गणांसाठी ६८६ अर्ज वैध

By admin | Updated: February 8, 2017 01:13 IST

गटांसाठी ४४९, गणांसाठी ६८६ अर्ज वैध

नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज छाननीत ७३ गटांसाठी ७८९, तर १४६ गणांसाठी १२७३ अर्ज वैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ८५०, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १४३५ अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज छाननीत गटांसाठी एकूण ३०, तर गणांसाठी एकूण ५९ अर्ज अवैध ठरविण्यात आले. वैध ठरविण्यात आलेल्या नऊ तालुक्यांतील वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- बागलाण- ८१, मालेगाव- ५५, देवळा- ५०, कळवण- ३४, सुरगाणा- २५, पेठ- १४, दिंडोरी- ६९, चांदवड- ५५, नांदगाव- ५४, येवला- ५६, निफाड- १२१, नाशिक- ४८, त्र्यंबकेश्वर- २२, इगतपुरी- ५७, सिन्नर- ४८ अशी एकूण वैध अर्जांची संख्या ७८९ आहे, तर पंचायत समिती गणातील वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- बागलाण- १११, मालेगाव- १०४, कळवण- ७८, सुरगाणा- ३८, देवळा- ६९, पेठ- ३२, दिंडोरी- ११७, दिंडोरी- ११७, चांदवड- ९४, नांदगाव- ९१, येवला- ९०, निफाड- २०४, त्र्यंबकेश्वर - ५२, इगतपुरी- १०१, सिन्नर- ९२ असे एकूण १२७३ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. अर्ज माघारीसाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, अर्जांवर अपील असल्यास १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. येत्या २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)