शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:48 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी आतापर्यंत रिक्त असलेल्या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांना २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या मुदतीत अर्ज करता येणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ४ जूननंतर तिसरी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पहिल्या सोडतीत निवड झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसºया फेरीसाठी रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता एक ते तीन किमी अंतरासाठी सोडत जाहीर झाली. त्यात १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी केवळ ११९९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश दुसºया फेरीत निश्चित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पहिल्या फेरीतील २१८२ आणि दुसºया फेरीतील १११९ असे एकूण ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.तीन हजार दोनशे जागा रिक्तआरटीईअंतर्गत राखीव असलेल्या सहा हजार ५८९ जागांपैकी अजूनही तीन हजार २०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा