शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेशाची मागणी

By admin | Updated: October 6, 2015 22:28 IST

३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समावेशाची मागणी

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या गावांमध्ये महालगाव (गोल्हेवाडी) व परिसरातील वाड्या- वस्त्यांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिता केशव महाले व अमोल रामनाथ येवले यांनी निवेदनाद्वारे आमदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.सध्या नगरसूल गावात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेचे विस्तारीकरण करून योजनेत अजून १७ गावे जोडली जाणार आहे. परंतु गावात गोल्हेवाडी गावाचा समावेश नाही. गोल्हेवाडी येथे जिल्हा परिषद अंतर्गत शासन निधीतून विहीर खोदून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या विहिरीने तळ गाठल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण थोडाफार पाऊस झाला की हे टॅँकर बंद केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागातील लोकसंख्या सुमारे ११०० इतकी आहे. त्यामुळे या गावांचा ३८ गाव पाणीपुरवठा योजनेत समवेश झाला तर परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.२ रोजी झालेल्या ग्रामसभेत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून, पाणीपुरवठा योजनेत महालगाव (गोल्हेवाडी), बहादुरे वस्ती, बारे वस्तीचा समावेश करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे शिफारस करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच प्रसाद पाटील यांनीदेखील अशा आशयाच्या मागणीचे पत्र दिले आहे. (वार्ताहर)