शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आरटीई प्रवेशाला २७पर्यंत संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:51 IST

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण ...

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, १७ ते २७ जून या कालावधीत पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.दुसºया सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे तसेच आरटीईच्या संकेतस्थळावर अ‍ॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्स यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाºया २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यात महिनाभराचा कालावधी गेला. त्यानंतर पालक दुसºया सोडतीच्या प्रतीक्षेत असताना अर्ज दुरुस्तीसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली असून, अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.पहिल्या फेरीत २ हजार ४८४ प्रवेशआरटीई प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये आरटीईच्या ५७३५ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाभरातून सुमारे संख्या १४ हजार ७७५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून केवळ ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनाच प्रवेशाची संधी मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश होऊ शकले होते. त्यामुळे उर्वरित जागांसाठी काढण्यात आलेल्या दुसºया सोडतीत दोन हजार ३७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी