शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

२५ आदिवासी कुटुंबांची अतिक्र मणे केली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:01 IST

त्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. त्यामुळे आदिवासी बांधव आपल्या मुलाबाळांसह उघड्यावर आले.

त्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. त्यामुळे आदिवासी बांधव आपल्या मुलाबाळांसह उघड्यावर आले.पठारवाडीला नागरी सुविधाच नसल्यामुळे मूलभूत सुविधा होईपर्यंत आम्हाला येथे राहू द्या,नंतर आम्ही स्वत:हून पठारवाडी येथे जाऊ असे अतिक्र मण केलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे होते.पण त्यांचे म्हणणे ऐकून न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी पठारवाडी येथे विनायक खिंडच्या ग्रामस्थांना स्थलांतराचा आदेश दिला होता. जिल्हाधिकाºयांना निवेदनजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या रहिवाशांनी म्हटले आहे की, आनंदवाडी (नवीन अतिक्र मण केलेले) येथे तात्पुरते अतिक्र मण केवळ पाण्याअभावी करीत आहोत. पठारवाडी येथे हव्या असलेल्या मूलभूत व नागरी सुविधा देईपर्यंत आम्हाला येथे राहू द्या, अशी विनंती केली आहे. पठारवाडी येथे सुविधा झाल्यानंतर आम्हीच तेथे परत जाऊ असेही त्यांनी सांगितले.