शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत २२ हजार ८९१ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:15 IST

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दावा दाखव पूर्व २० हजार ६६६ असे एकूण २२ हजार ८९१ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीमध्ये दाखल प्रकरणांची पडताळणी करताना अधिकारीवर्ग.नाशिक : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई त्यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दावा दाखव पूर्व २० हजार ६६६ असे एकूण २२ हजार ८९१ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला.नाशिक जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात रविवारी लोकअदालत घेण्यात आली. यावेळी लोक न्यायालयात नाशिक जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी ८ हजार ४ ७१ प्रकरणांसह दावा दाखल पूर्व अशी एकूण ९४ हजार ६२५ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी २ हजार २२५ प्रकरणे लोक न्यायालयात निकाली निघाली असून, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी २० हजार ६६६ असे एकूण २ हजार ८९१ प्रकरणांचा लोकअदालतीच्या माध्यमातून एका दिवसात निपटारा करण्यात आला. लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन विविध प्रकारचे कलह मिटविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या जिल्हाभरातील न्यायिक अधिकारी वकील, पक्षकार यांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांने आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय