शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:02 IST

शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.

नाशिक : शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.मखमलाबाद, गिरणारे, दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी, मातोरीसह परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या व्यापाºयांना टमाटा दिला. त्याचा त्यांना रोखीत लाभही झाला त्यामुळे व्यापाºयांकडे शेतकºयांची गर्दी होती. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात माल घेऊनही त्यांना रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा व्यापाºयांवर विश्वास बसला. त्यानंतर मात्र एक-दोन दिवसांसाठी पैसे थकविल्यानंतरही शेतकरी व्यापाºयांना माल देत होते. पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी व्यापाºयांना आपला माल विकला, मात्र व्यापारी दिवस वाढवतच गेले आणि शेतकºयांशी गोड बोलून त्यांचे पैसे अडकवून ठेवले. या काळात व्यापाºयांनी बाहेरगावी माल पाठवून लाखो रु पये मिळविले. मालाची किंमत वाढत गेल्यानंतर आठ दिवसांपासून हिरे नामक व्यापारी फरार झाला.संशयित व्यापारी अमन देवेंद्र हिरे आणि विजय आहेर यांनी शेतकºयांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा माल घेतला. त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन मालाची विक्री करूनही शेतकºयांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्याचे कार्यालयही बंद झाल्याने फसवणूक झाली.- विजय धात्रक, टमाटा उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी