शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:02 IST

शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.

नाशिक : शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.मखमलाबाद, गिरणारे, दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी, मातोरीसह परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या व्यापाºयांना टमाटा दिला. त्याचा त्यांना रोखीत लाभही झाला त्यामुळे व्यापाºयांकडे शेतकºयांची गर्दी होती. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात माल घेऊनही त्यांना रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा व्यापाºयांवर विश्वास बसला. त्यानंतर मात्र एक-दोन दिवसांसाठी पैसे थकविल्यानंतरही शेतकरी व्यापाºयांना माल देत होते. पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी व्यापाºयांना आपला माल विकला, मात्र व्यापारी दिवस वाढवतच गेले आणि शेतकºयांशी गोड बोलून त्यांचे पैसे अडकवून ठेवले. या काळात व्यापाºयांनी बाहेरगावी माल पाठवून लाखो रु पये मिळविले. मालाची किंमत वाढत गेल्यानंतर आठ दिवसांपासून हिरे नामक व्यापारी फरार झाला.संशयित व्यापारी अमन देवेंद्र हिरे आणि विजय आहेर यांनी शेतकºयांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा माल घेतला. त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन मालाची विक्री करूनही शेतकºयांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्याचे कार्यालयही बंद झाल्याने फसवणूक झाली.- विजय धात्रक, टमाटा उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी