शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

१६ गाव योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश

By admin | Updated: March 3, 2016 22:47 IST

१६ गाव योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश

 लासलगाव : नांदूरमधमेश्वरमध्ये दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाहीलासलगाव : शहर व विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेकरिता नांदूरमधमेश्वर धरणात दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेतील लाभार्थी गावांकडे नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याशिवाय दुसरा कोणताही जलस्रोत उपलब्ध नाही. धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सोळा गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणात दारणा धरणातून तातडीने पाणी सोडावे, या मागणीचे निवेदन शिवसेना विभागप्रमुख व टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे यांनी राज्यमंत्री भुसे यांना दिले होते. यावर भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून धरणातील पाणी परिस्थितीची पाहणी करून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. (वार्ताहर)