शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात १५८   रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:16 IST

नाशिक  जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे. 

नाशिक :  जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ७२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १,७७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१२, नाशिक ग्रामीण ९६.११, मालेगाव शहरात ९२.६७ तर जिल्हाबाह्य ९४.०७ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १,७७६ बाधित रुग्णांमध्ये १,११६ रुग्ण शहरात, ४८५ रुग्ण ग्रामीणला, १६३ रुग्ण मालेगावमध्ये तर १२ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. आतापर्यंत चाचण्यांची संख्या चार लाख ४६ हजार ०८६ असून, त्यातील ३ लाख ३१ हजार ९०१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ७२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या