शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

१५ टक्केच भाजीपाला मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:06 IST

मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे.

पंचवटी : मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे. मुंबईत पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी होणाºया लिलावावर झाला. मुंबईभर पाणी साचल्याने भाजीपाला पोहोचणे शक्य नसल्याने जवळपास सर्वच पालेभाज्यांचे बाजारभाव पन्नास टक्क्यांनी घसरले. नाशिक बाजार समितीतून दैनंदिन पन्नास चारचाकी वाहने भरून पालेभाज्या माल मुंबई, ठाणे, कल्याण बाजारात जातो. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने केवळ १० ते १५ वाहने भरून सायंकाळी पालेभाज्या माल रवाना झाला आहे. सायंकाळी घोटीपासून पुढे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविली होती. पावसाचा जोर ओसरला तरच मुंबईकडे भाजीपाला वाहने पोहचतील अन्यथा सर्वच पालेभाज्या माल अन्य बाजारात पाठवावा लागण्याची शक्यता आहे.मुंबई व उपनगरांत सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे. नाशिक बाजार समितीतून पाठविलेला शेतमाल वेळेवर पोहोचेल याची शाश्वती नाही. बाजार समितीतून केवळ दहा ते बारा चारचाकी वाहने पालेभाज्या माल मुंबईत रवाना केला असला तरी तो माल व्यापारी व खरेदीदार यांच्या जबाबदारीवर पाठविला आहे. पालेभाज्या माल सहसा ठाणे तसेच कल्याणपर्यंत जाईल, असे दिसते.- अरुण काळे, सचिव, कृउबा, नाशिक