शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

तणनाशक फवारल्याने १३ लाख रोपे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:48 IST

नामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देसर्वच रोपे जळून नष्ट केल्याने रोपवाटिकेचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.नर्सरीमालक शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करत शेतकºयाने रोपवाटिकेत दिवसरात्र मेहनत करून रोपवाटिका फुलवली. मात्र अज्ञात समाज-कंटकांनी तणनाशक फवारून रोपवाटिकेतील सर्वच रोपे जळून नष्ट केल्याने रोपवाटिकेचे नुकसान झाले आहे.अद्ययावत तंत्र वापरून खाणकरी यांनी बालाजी नर्सरी अद्यावत बनवली आहे. मात्र काही समाजकंटक असतात हे या रोपे नष्ट करण्याची घटनेतून दिसून आले आहे. या घटनेने दोन दिवसानंतर रोपे जळू लागल्याने खानकरी यांच्या लक्षात आले. रोपांची तपासणी केली असता त्यावर तणनाशक फवारणी झाल्याचे लक्षात आले. वाटिकेत १३ लाख रोपे तयार अवस्थेत होतो ती सर्व नष्ट झाल्याने नर्सरी मालकाचे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे खानकरी यांनी सांगितले. अज्ञात इसमाविरुद्ध जायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करत आहे.नर्सरीमधील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषधाची फवारणी केल्याने तयार असलेली मिरचीचे चार लाख रोपे, टमाट्याचे पाच लाख, कोबीचे चार लाख असे एकूण १३ लाख तयार रोपांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आॅर्डरप्रमाणे रोपे तयार करण्यात आली होती. तयार रोपे नष्ट झाल्याने अनेक शेतकºयांची भाजीपाला लागवड होणार नसल्याने नर्सरीचे व इतर शेतकºयांचे नुकसान झाले आहे.- संदीप खानकरी,बालाजी नर्सरीचे मालक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती