शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

येवला साठवण तलावात १२ दलघफू पाणीसाठा

By admin | Updated: January 12, 2016 00:29 IST

दखल : तीन दिवसात भरणार तलाव

येवला : पालखेड कालवा प्रशासन, पोलीस यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याने व पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून अनधिकृत उपसा झाला. अशा स्थितीत ‘लोकमत’ने पाणी वितरण पद्धतीवरच प्रहार करत पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवस जागर केला. याचा दृश्य परिणाम येवल्यात दिसला आहे. शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान १२ दलघफू पाण्याचा साठा सोमवारी करता आला. आणखी तीन दिवसात किमान ४५ दलघफू पाणी साठवण तलावात भरण्याचे उद्दिष्ट आहे.दरम्यान, येवला शहर व तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले होते. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक डोंगळे तोडले गेले. दांडगाई काही अंशी कमी झाली आणि पाण्याचा वेग रविवारी वाढला. त्यामुळे किमान काहीअंशी तरी येवल्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ५ दिवस लागतील असे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले. पालिका व इरिगेशन यांचे संयुक्त पथक सध्या पाण्याच्या टेहळणीवर आहे. शिवाय अनेक भागातील ७० ते ८० डोंगळे काढण्याची कारवाई पथकाने केली आहे. शहर साठवण तलाव आणि ३८ गाव पाणीपुरवठा साठवण तलाव एकाच वेळी भरून घेण्याचे काम सध्या चालू आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. ‘लोकमत’ने पालखेडचे पाणीचोरीचा जागर गेले दोन दिवस केल्याने किमान येवल्यासह अनेक भागांना किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब लहरे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)