शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

११२ घरे भस्मसात, ६५० नागरिक बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:52 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

ठळक मुद्देमनपाकडून पंचनामा : नुकसानभरपाईबाबत आज निर्णय

नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.गंजमाळ हा शहराच्या मध्यवस्तीतील रहिवासी भाग असून, दाट वस्तीच्या या भागात शनिवारी (दि.२५) अचानक आग लागली. अनेक घरांत सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि आग आटोक्यात आणली. मात्र, त्यानंतरही अनेक घरे भस्मसात झाली, तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे. एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतरदेखिल जीवितहानी टळली ही या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली.दरम्यान, आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी. डी. भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली. याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले. त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, ६५० नागरिक बेघर झाल्याचा अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांनातातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. दरम्यान रविवारी या नागरिकांना विविध संस्थांतर्फे मदत देण्यात आली.भीमवाडी आणि महापालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालयातील अंतर अत्यंत कमी असतानादेखील अग्निशमक दलाचे बंब वेळेत पोहोचले नाहीत, त्याचप्रमाणे संपूर्ण आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजू देसले यांनी केली आहे, तर याठिकाणी झोपडपट्टी घोषित करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी तसेच अर्धवट स्थितीत असलेली महापालिकेची घरकुल योजना पूर्ण करावी, अशी मागणी शेकापचे अ‍ॅड. मनीष बस्ते यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग