शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नाशकात चक्कर येऊन ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 01:38 IST

शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहे राम...: श्वास घेण्यास त्रास अन् छातीत वेदनांचे निदान

नाशिक : शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अचानकपणे अशा प्रकारे नागरिकांचा राहत्या घरी मृत्यू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. आठवडाभरपूर्वी नऊ लोक अशा प्रकारे दगावले होते. सोमवारी पुन्हा या कारणांनी तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.आशाबाई बनसोडे(५५,रा.सातपूर), रमेश चन्ना(६६,अशोकामार्ग), सुरेखा केंद्रे(५८,रा.गोविंदनगर), सुधाकर जठार(७०,रा. कामटवाडे), विलास बारगळ(५२,रा. सिन्नरफाटा), कचरू माळी(७८,रा. नाशिक रोड), सिकंदर सय्यद (६०, रा.नाशिक), वत्साबाई नरवडे (८१, रा.शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी), विमलबाई महाले(७९,पेठ रोड), ज्योती गायकवाड(४७, गंजमाळ) यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा वरील कारणांनी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहेn चक्कर येणे किंवा तत्सम प्रकाराने मृत्यू झाल्याची स्वतंत्र नोंद नसते. संबंधित डॉक्टरांनी काय दाखला दिला त्यात ते स्पष्ट होऊ शकते, कारण चक्कर येऊन पडणे आणि मृत्यू हे हजार आजारांचे लक्षण आहे, असे महापालिकेचे कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू