शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जिल्हा परिषदेत १०१२ पदवीधर शिक्षकांची भरती

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

१९६ मुख्याध्यापक होणार पदावनत

१९६ मुख्याध्यापक होणार पदावनतनाशिक : यंदाच्या वर्षापासून शिक्षण हक्क कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यानुसार जिल्‘ात १५८८ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. येत्या १५ जूनपासून त्यानुसार १०१२ पदवीधर शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.पदवीधर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती होणार असतानाच, विद्यमान मुख्याध्यापकांना मात्र पदावनत होण्याची वेळ येणार आहे. शिक्षक हक्क कायद्यानुसार जिल्‘ात ५०२ मुख्याध्यापकांची आवश्यकता असून, सद्यस्थितीत ६९८ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त व सेवानिवृत्त होणार्‍या मुख्याध्यापकांची संख्या मिळून सुमारे १९६ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार असून, त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे कळते. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्‘ात १५८८ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता असून, कार्यरत पदवीधर शिक्षक वगळता १०१२ पदवीधर शिक्षकांची जूनपासून जिल्हा परिषदेत भरती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)