शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:53 IST

ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देमालेगाव : उत्तीर्ण १३ हजार; दोन हजार जणांचा प्रवेशाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.प्रवेशप्रकिया सुरू झाल्याने विद्यार्थीमहाविद्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. नाशिक शहरवगळता जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, बेस्ट आॅफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये, कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टन्स, सॅनिटायजेशनचे नियम पाळावेत अशा सूचना जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिल्या.जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या आॅनलाइन झूम बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज नाकारूनये, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जात ग्राह्य धरावी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज स्वीकारावेत, अशीही माहिती दिली. यावेळी नोडल अधिकारी फ्रान्सिस चव्हाण, प्रा. वैभव सरोदे यांनी सहाय्य केले. मालेगाव तालुक्यातूनदहावीला एकूण १३,०४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी मालेगाव शहर व ग्रामीण प्रवेशाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी