शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:53 IST

ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देमालेगाव : उत्तीर्ण १३ हजार; दोन हजार जणांचा प्रवेशाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.प्रवेशप्रकिया सुरू झाल्याने विद्यार्थीमहाविद्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. नाशिक शहरवगळता जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, बेस्ट आॅफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये, कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टन्स, सॅनिटायजेशनचे नियम पाळावेत अशा सूचना जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिल्या.जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या आॅनलाइन झूम बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज नाकारूनये, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जात ग्राह्य धरावी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज स्वीकारावेत, अशीही माहिती दिली. यावेळी नोडल अधिकारी फ्रान्सिस चव्हाण, प्रा. वैभव सरोदे यांनी सहाय्य केले. मालेगाव तालुक्यातूनदहावीला एकूण १३,०४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी मालेगाव शहर व ग्रामीण प्रवेशाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी