शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

एका वर्षात आठ हजार फायलींवर कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:06 IST

टेक्नीसेव्ही प्रशासन : नंदुरबार जिल्हा ई-ऑफिस वापरात राज्यात तिसरा

ठळक मुद्देवर्षभरात 28 हजार वेळा अवलोकन राज्यात कोकण विभागात सिंधूदुर्ग, औरंगाबाद विभागातून जालना आणि नाशिक विभागातून नंदुरबार अशा तीन ठिकाणी 2014 पासून ई-ऑफिसद्वारे कामकाज केले जात़े एका विभागातून दुस:या विभागात देण्यात येणा:या कागदपत्रांचे एकदाच स्कॅनिंग करून ते

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी म्हण ‘शासनकारण’ सुरू झाल्यानंतर प्रचलित झाली़ मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या म्हणीला पूर्णपणे छेद देत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आह़े यामुळे कागद ते कागद असा प्रवास करणा:या सामान्यांच्या ‘समस्या’ वेगाने सोडवण्याचा प्रयत्न होत आह़े    राज्यात ई-गव्र्हनन्स राबवून कागदाचा कमीत कमी वापर आणि वेगात काम करण्यासाठी प्रयत्न सुरू होत़े यातून 2014 मध्ये यासाठी नॅशनल ईन्फरेमेशन सेंटरने ई-ऑफिस ही प्रणाली राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता़ हा प्रयत्न आजघडीस नंदुरबार जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी ठरला असून ई-ऑफिसद्वारे वर्षाला आठ हजार फाईंलींवर यशस्वीपणे कामकाज करून त्यांचा निपटारा होत आह़े नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 22 विभाग या ई-ऑफिस प्रणालीसोबत जोडले असून एकदा तयार केलेली फाईल ही प्रत्येक विभागाला अवलोकन करून पाठवून शेवटी त्यावर निर्णय होतो आह़े अत्यंत सोप्या पद्धतीने होणा:या या कामकाजामुळे सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणा:या योजना अधिक गतीमान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाकडून येत्या 2018 मध्ये सर्व सहा तहसील कार्यालय आणि दोन प्रांताधिकारी कार्यालय येथेही ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येत आह़े विशेष म्हणजे सर्वच अधिकारी ई-ऑफिस प्रणालीद्वारे घरी बसून शासकीय कामकाज पूर्ण करू शकत असल्याची माहिती देण्यात आली आह़े