शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एका वर्षात आठ हजार फायलींवर कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:06 IST

टेक्नीसेव्ही प्रशासन : नंदुरबार जिल्हा ई-ऑफिस वापरात राज्यात तिसरा

ठळक मुद्देवर्षभरात 28 हजार वेळा अवलोकन राज्यात कोकण विभागात सिंधूदुर्ग, औरंगाबाद विभागातून जालना आणि नाशिक विभागातून नंदुरबार अशा तीन ठिकाणी 2014 पासून ई-ऑफिसद्वारे कामकाज केले जात़े एका विभागातून दुस:या विभागात देण्यात येणा:या कागदपत्रांचे एकदाच स्कॅनिंग करून ते

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी म्हण ‘शासनकारण’ सुरू झाल्यानंतर प्रचलित झाली़ मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या म्हणीला पूर्णपणे छेद देत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आह़े यामुळे कागद ते कागद असा प्रवास करणा:या सामान्यांच्या ‘समस्या’ वेगाने सोडवण्याचा प्रयत्न होत आह़े    राज्यात ई-गव्र्हनन्स राबवून कागदाचा कमीत कमी वापर आणि वेगात काम करण्यासाठी प्रयत्न सुरू होत़े यातून 2014 मध्ये यासाठी नॅशनल ईन्फरेमेशन सेंटरने ई-ऑफिस ही प्रणाली राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता़ हा प्रयत्न आजघडीस नंदुरबार जिल्ह्यात पूर्णपणे यशस्वी ठरला असून ई-ऑफिसद्वारे वर्षाला आठ हजार फाईंलींवर यशस्वीपणे कामकाज करून त्यांचा निपटारा होत आह़े नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील 22 विभाग या ई-ऑफिस प्रणालीसोबत जोडले असून एकदा तयार केलेली फाईल ही प्रत्येक विभागाला अवलोकन करून पाठवून शेवटी त्यावर निर्णय होतो आह़े अत्यंत सोप्या पद्धतीने होणा:या या कामकाजामुळे सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणा:या योजना अधिक गतीमान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा प्रशासनाकडून येत्या 2018 मध्ये सर्व सहा तहसील कार्यालय आणि दोन प्रांताधिकारी कार्यालय येथेही ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येत आह़े विशेष म्हणजे सर्वच अधिकारी ई-ऑफिस प्रणालीद्वारे घरी बसून शासकीय कामकाज पूर्ण करू शकत असल्याची माहिती देण्यात आली आह़े