शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:08 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या कोळदा, लहान शहादे, समशेरपूर आदी गावांमध्ये प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े विशेषत कोळदा गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी आठवडय़ातून केवळ एकच दिवस तेही तासभर पाणी येत असत़े  त्यातच पाण्याचा दाबसुध्दा कमी असल्याने एक कळशी भरण्यासाठी साधारणत पाऊन तास लागत असतो़ त्यामुळे तोवर इतर ग्रामस्थांकडून भांडय़ांच्या रांगा लावण्यात येतात़ या गावात पाणी योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आह़े सोबत पावसाचेही प्रमाण अत्यल्प असल्याने या गावाला दुष्काळाचे वरदानच लाभले असल्याचे ग्रामस्थ खेदाने सांगतात़ दरम्यान, या ठिकाणची पाणी पातळी सुमारे 900 फुटांर्पयत खोल गेली आह़े त्यामुळे कुपनलिका करणेही ग्रामस्थांना जोखमीचे ठरत आह़े पाणी नाही लागले तर कुपनलिकेसाठी लागणारा खर्चही वाया जाण्याची भिती असत़े परिसरात हातपंपाची संख्याही कमी आह़े परिणामी एका हातपंपावर 40 ते 50 ग्रामस्थांची गर्दी होताना दिसून येत असत़े त्यामुळे काही वेळा पाणी भरण्याच्या वादातून ग्रामस्थांमध्येच वाद होतानाही दिसून येतात़ गावात पाणीटंचाई असल्याने येथील महिलांकडून पाण्यासाठी लगतच्या गावात वणवण करण्यात येत असत़े भर उन्हात डोक्यावरुन पाण्याचे भांडी वाहून न्यावे लागत असत़े