शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आठवडय़ातून तासभर पाणीपुरवठा : कोळदा गावाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:08 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथे भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आह़े गावात यंदाच नव्हे तर गेल्या 14 वर्षापासून आठवडय़ातून एक दिवस तेही एक तासच पाणीपुरवठा होत असतो़ त्यामुळे दुपारी पाणी येण्याच्या वेळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्याची स्थिती निर्माण होत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोडणा:या कोळदा, लहान शहादे, समशेरपूर आदी गावांमध्ये प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े विशेषत कोळदा गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी आठवडय़ातून केवळ एकच दिवस तेही तासभर पाणी येत असत़े  त्यातच पाण्याचा दाबसुध्दा कमी असल्याने एक कळशी भरण्यासाठी साधारणत पाऊन तास लागत असतो़ त्यामुळे तोवर इतर ग्रामस्थांकडून भांडय़ांच्या रांगा लावण्यात येतात़ या गावात पाणी योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आह़े सोबत पावसाचेही प्रमाण अत्यल्प असल्याने या गावाला दुष्काळाचे वरदानच लाभले असल्याचे ग्रामस्थ खेदाने सांगतात़ दरम्यान, या ठिकाणची पाणी पातळी सुमारे 900 फुटांर्पयत खोल गेली आह़े त्यामुळे कुपनलिका करणेही ग्रामस्थांना जोखमीचे ठरत आह़े पाणी नाही लागले तर कुपनलिकेसाठी लागणारा खर्चही वाया जाण्याची भिती असत़े परिसरात हातपंपाची संख्याही कमी आह़े परिणामी एका हातपंपावर 40 ते 50 ग्रामस्थांची गर्दी होताना दिसून येत असत़े त्यामुळे काही वेळा पाणी भरण्याच्या वादातून ग्रामस्थांमध्येच वाद होतानाही दिसून येतात़ गावात पाणीटंचाई असल्याने येथील महिलांकडून पाण्यासाठी लगतच्या गावात वणवण करण्यात येत असत़े भर उन्हात डोक्यावरुन पाण्याचे भांडी वाहून न्यावे लागत असत़े