शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वरखेडीचा पुल ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:19 IST

अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्ग : पुलाच्या स्ट्ररल ऑडीटची मागणी

वाण्याविहीर : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते सोरापाडापासूनजवळच असलेल्या वरखेडी नदीवरील पुल जीवघेणा ठरू पाहात आहे. पहिल्याच पावसात वरखेडी येथील नदी पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. या महार्गावर वाहनाची नेहमीच वर्दळ असते.रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता हेच वाहनचालकांना समजत नसल्याने खड्डे टाळण्याच्या प्रय}ात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाने गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश असे तीन राज्य जोडले गेले आहेत. गुजरात राज्यातून अवजड सामग्री महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शहरांमध्ये जात असल्याने अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा  अधीक  क्षमतेची वाहने या महार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. तसेच वरखेडी नदीवरील पुलाची दिवसेंदिवस  दुरवस्था होत असून, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही. यासाठी लवकरात लवकर अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. बारडोली, व्यारा, सोनगड व नवापूरकडून मध्यप्रदेशात जाणारी सर्व वाहने या मार्गाने जात असल्याने या मार्गावर नियमित वाहतुकीचा खोळंबा होतो. सध्या हा राज्य मार्ग असल्याने या मार्गाची वाहतूक क्षमता नऊ ते 15 टन वजन वाहून नेण्याची आहे. मात्र या मार्गावरून 25 टनांची अवजड वाहने जात असल्याने सातत्याने हा मार्ग खराब होतो. या मार्गावरील वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गाच्या बरोबरीची असल्याने सद्य:स्थितीतील रस्ता हा कमी पडत असल्याने या मार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण करण्यात यावे जेणेकरून सर्व समस्या सुटू शकतील. त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून वरखेडी नदीपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.