शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मानवी साखळीद्वारे दिला मतदानाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत येथील जी.टी. पाटील महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत येथील जी.टी. पाटील महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. साडेसात हजार विद्याथ्र्यानी  मानवी साखळीद्वारे विधानसभा निवडणुकीचा लोगो तयार करीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. यावेळी निवडणूक निरीक्षक रंजन कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प संचालक अविनाश पांडा, वसुमती पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे,  निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक  अधिकारी सुधीर खांदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित  होते.गुरुवारी सकाळपासून जी.टी. पाटील महाविद्यालयाचा परिसर विद्याथ्र्यानी फुलला होता. विद्याथ्र्यानी शिस्तीचे प्रदर्शन घडवीत मानवी साखळी तयार केली. मानवी साखळीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा संदेश देण्यात आला. विद्याथ्र्यानी यावेळी ‘वोट फॉर नंदुरबार’ अशा घोषणा दिल्या. उपक्रमासाठी परिश्रम घेणा:या क्रीडा शिक्षकांचा या वेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मतदान करण्याची व मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची संकल्प शपथ घेण्यात आली. मानवी साखळीत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी,  शिक्षक व आशा सेविकांनी सहभाग घेतला.

महोत्सवाप्रमाणे मतदानात सहभाग घ्या -रंजन कुमार निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी उत्साहाने मतदानात सहभाग घ्यावा व इतरांना मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन रंजन कुमार यांनी या वेळी केले. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रम सुरू केला आहे. मतदाराचे शिक्षण व त्याला मतदानासाठी प्रोत्साहीत करणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे मतदानाचे महत्व मतदारांर्पयत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ.भारूड म्हणाले की, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होत युवकांनी मतदानाचा हक्क बजवावा व इतर विद्याथ्र्यानी परिसरातील पाच कुटुंबांना मतदानासाठी प्रेरित करावे. शालेय विद्याथ्र्यानी आपल्या पालकांना मतदानाचे आवाहन करावे. सर्वानी एकत्रित प्रय} केल्यास लोकसभा निवडणूक मतदानाच्या टक्केवारीत दुस:या क्रमांकावर असलेला नंदुरबार जिल्हा विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.