शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सेवेच्या बाबतीत नेहमीच उपेक्षित मोलगी ता. अक्कलकुवा येथील कार्यालयाला थेट कुलूप लागले आहे. परिणामी समस्या दुपटीने वाढल्या आहे.जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून या विभागामार्फत मोबाइल ग्राहक, लॅण्डलाईन व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही देण्यात आले आहे. या सेवेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टॉवर उभारले आहे. त्यात दुर्गम भागातील १२ टॉवरचा समावेश आहे. सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. खर्च कमी करण्यासाठी दूरसंचार विभागाने हजारो कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कर्मचाºयांना निवृत्ती देण्यात आली आहे.स्वेच्छा निवृत्तीमुळे पगारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. परंतु सेवेबाबत मात्र अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात दुर्गम भागातील ग्राहकांना नियमित व सुरळीत सेवा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून ेसेवेबाबत नेहमीच ओरड होत होती. नियमित कर्मचारी राहत असतानाही सेवा मिळत नसल्याने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. तरीही त्यात अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. असे असतानाच कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश टॉवर बेवारस अवस्थेत पडले आहे. तर मोलगी येथील कार्यालयालाच कुलूप लागले आहे. त्यामुळे दूरसंचारच्या सेवेत येणºया समस्यांमध्ये पुन्हा दुपटीने भर पडली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे, ही बाब टाळण्यासाठी तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.सेवा देण्यात नेहमीच दुजाभाव होणाºया मोलगी येथील ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना केबलही नादुरुस्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत खंडीतपणे होणारी सेवाही मिळत नाही. त्यातच स्वेच्छा निवृत्तीही दिली गेल्याने सेवेची वाताहत निर्माण झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच त्रुट्या दूर करण्याची मागणी तेथील ग्राहकांकडून होत आहे.धडगाव तालुक्यातही ग्राहकांना मिळते खंडीत सेवा.प्रशासकीय आॅनलाईन कामांमध्ये मोठा अडथळा.बॅँकेच्या कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या नाहक भूर्दंड व वाढल्या फेºया.युवक-युवती अनेक संधींना मुकतात.अंगणवाडी कर्मचाºयांना अहवाल वेळेवर सादर करता येत नाही.खराब झालेले सिमकार्ड पुनर्स्थापित होत नाही.शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.