शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुलभूत सुविधांपासून गाव वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत इच्छागव्हाणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नयामाळ येथे अद्यापही मुलभूत सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत इच्छागव्हाणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नयामाळ येथे अद्यापही मुलभूत सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पाड्यावर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्षा सीमा वळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.इच्छागव्हाण ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया नयामाळ येथे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. परंतु आजही येथे वीज नाही, दळणवळणची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, भटकंती करीत पिण्यासाठी पाणी मिळवावे लागते. त्यामुळे या पाड्यावरील ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पाड्यावर मुलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत जि.प. अध्यक्षा सीमा वळवी यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी चर्चा केली. या वेळी भरतसिंग वसावे, जात्र्या वसावे, अशोक वसावे, विलास तडवी, धीरसिंग वसावे, अमरसिंग पाडवी, सुनील वसावे, हिंमत वसावे, सिंगा वसावे, नंदलाल वसावे, भरतसिंग वसावे, शामा वसावे, रमेश वसावे, गौतम वसावे, खेत्या वसावे, जगन वसावे, फोज्या वळवी, अशोक वसावे, जेरमा वसावे, भदूरसिंग वसावे, देहल्या वसावे, हुºया वसावे, दशरथ वसावे, अनिल वसावे, सायसिंग वसावे, भरत वसावे, गोण्या वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते.