शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार - विजयकुमार गावित  

By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 10, 2023 18:32 IST

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या लढवणार असल्याचे विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे. 

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका भाजप लढणार आहे. पक्षाचे जे पदाधिकारी बैठकांना अनुपस्थित राहतात अशांना नव्याने आमंत्रित करणार नाही, त्यांनी पक्षात असल्याने बैठकीत येऊन भूमिका मांडावी, असे प्रतिपादन पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी केले. शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मीरा प्रताप लाॅन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पालकमंत्री डाॅ. गावित बोलत होते. प्रसंगी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया उपस्थित होते.बैठकीत खासदार डाॅ. हीना गावित यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, देशात बाजार समित्यांचे डिजिटलायजेशन करण्यात येत आहे. सातपुड्याचा डोंगर फोडून जिल्ह्यात नर्मदेचे पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करून योग्यरीत्या राबवला तर निश्चितच भविष्यातील चित्र बदलू शकते. बाजार समिती केवळ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल खरेदी विक्रीसाठी नाही तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आहे. बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सहाय्यकारी ठरतील यासाठी प्रयत्न करत आहे.

 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारVijaykumar Gavitविजय गावीत