शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

भाजी विके्रत्यांना गरज भासू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हेमंत ऋतू संपला अन् शिषीर ऋतूला सुरुवात झाल्याने उन्हाची किरकोळ चटकेही जाणवू लागली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हेमंत ऋतू संपला अन् शिषीर ऋतूला सुरुवात झाल्याने उन्हाची किरकोळ चटकेही जाणवू लागली आहे. त्यामुळे उघड्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सावलीची गरज भासू लागली आहे.नंदुरबार शहरातील भाजी विक्रेत्यांमध्ये स्थानिकांसह खेड्यांवरुन येणाºया महिला विक्रेत्यांचाही समावेश आहे. शहरातील विक्रेत्यांच्या तुलनेत खेड्यावरुन येणाºया विक्रेत्यांचे प्रमाण अधिक आहे. हे विक्रेते शहराच्या मंगळबाजार, हाट दरवाजा, नेहरु चौक यासह विविध ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसतात. त्यांच्या बसण्याच्या ठिकाणी कुठलीही सावली नसल्यामुळे ते उघड्यावरच बसून गृहिणींना भाज्या उपलब्ध करुन देत आहे. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असल्याने ते नियमित उन, पाऊस तथा थंडी असली तरी त्यांचा दिनक्रम नियमित सुरू आहे. सद्यस्थितीत उन्हाची किरकोळ चटके जाणवू लागले असल्याने या भाजी विक्रेत्यांना सावलीची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून छत्रीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे त्यांना उन असले तरी भाज्यांची विक्री करता येत आहे. ज्यातून त्यांच्या कामाचा मोबदला मिळून व उदरनिर्वाह देखील होत आहे.