शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

जलदिनानिमित्त जल दौडसह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकजागृती आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. जलसाक्षरता सप्ताहाचा जलदौडने समारोप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  पंचायत समिती सभागृहात आयोजित जलजागृती सप्ताहाच्या समारोप उपक्रमात ते बोलत होते. त्यापूर्वी जलदौड काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, देवेंद्र जोशी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, पाणी हा महत्वाचा घटक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाबाबत सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि लोकजागृतीला महत्व दिले पाहिजे. जलबचतीचा संदेश जनतेर्पयत पोहोचवून अधिकाधिक परिवर्तनावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विनय गौडा यांनी सांगितले, दिवसेंदिवस भुगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाण्यासाठीच्या संघर्षात वाढ होत आहे. पाण्याशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे पाणी बचतीचे महत्व प्रत्येकाने जाणावे आणि त्यादृष्टीने काम करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रास्ताविक देवेंद्र जोशी यांनी केले. सकाळी जलजागृती दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी व सर्व अधिका:यांनी त्यात सहभाग घेतला.