शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

साडेतीन हजार बालकांसह गरोदर महिलांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जे.आर. तडवी, पंचायत समितीचे डॉ. मंगला डाडर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील तीन हजार 687 बालके व 618 गरोदर माता आहेत. यांच्या लसीकरणासाठी 2 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत तसेच 3 फेब्रूवारी ते 2 मार्च तारखांपासून  पुढील सात  दिवस ही मोहिम राहणार आहे. या कालावधीत अंगणवाडी सेविका व आशा यांच्यामार्फत सव्र्हेक्षण करुन मोहिम राबविण्यात येणार आहे. या चार महिन्यात होणा:या  मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत   जिल्ह्यातील सर्व शुन्य ते दोन वयोगटातील बालके व गरोदर मातांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी केले आहे.