शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

तळोद्यातील गटारींवरील अतिक्रमणाला ‘अल्टीमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:10 IST

तळोदा पालिका : 60 अतिक्रमीत धारकांना 24 तासात अतिक्रमण काढण्याची सूचना

तळोदा : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख गटारींची साफ सफाई करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या गटारींवर अतिक्रमण करणा:या 60 जणांना पालिकेने येत्या 24 तसात अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरवर्षी पावसाळ्यात मुख्य गटारींच्या स्वच्छतेअभावी व्यावसायिकांना नदीच्या पुराचा सामना करावा लागत असतो. एवढेच नव्हे तर हे पाणी दुकानांमध्ये शिरून मालाचे मोठे नुकसानदेखील होत असल्याची व्यवसायिकांचे म्हणणे होते. याबाबत ‘लोकमत’ने वस्तुनिष्ठ वृत दिले होते. या वृताची दाखल घेत येथील नगर पालिकेने गेल्या आठवडय़ापासून शहरातील मुख्य गटारींसोबतच गल्ली, बोळातील गटारीमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे. हा गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढला जात आहे. तथापि गाळ काढतांना गटारीवरील मोठय़ा संख्येने झालेल्या अतिक्रमणामुळे गाळ काढण्यासाठी अडचणी येत आहेत. परिणामी तेथील गटार तशीच सोडून द्यावी लागत आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने अशा अतिक्रमण बहाद्दरना नोटीसा बजविल्या आहेत. दोन दिवसात गटारीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा पालिकाच अतिक्रमण हटवेल, असा ईशाराही नोटीसीत दिला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक पिशाव्यांचा वापरही थांबवा असे नमूद करून कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे. दरम्यान पालिकेने बजावलेल्या नोटीसांवर गटारीवरील अतिक्रमण धारक स्वता:हून अतिक्रमण काढतात की, पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दखवितात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पालिकेने यापूर्वीही या अतिक्रमण धारकांना नोटीसा बजविल्याचे म्हटले जाते.