शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

एकाच रात्री दोन दुकाने फोडली

By admin | Updated: March 20, 2017 23:10 IST

प्रकाशा येथे चोरांचा उच्छाद : वारंवार होणा:या चो:यांमुळे नागरिक त्रस्त

प्रकाशा : प्रकाशा येथील मेन रोडवरील कृषी दुकानासह किराणा दुकानातून भुरटय़ा चोरटय़ांनी 20 रोजी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून रोकड व मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.शहादा तालुक्यातील प्रकाशा    ते केदारेश्वर मंदिर मार्गावरील       रवींद्र पाटील यांच्या संत    आसारामजी कृषी सेवा केंद्र व      वसंत वाणी यांच्या  किराणा   दुकानाचे अज्ञात चोरटय़ांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत कृषी केंद्रातील रासायनिक औषधींसह 30  ते 40 हजार रुपये व बिस्कीटच्या दुकानातील किरकोळ रकमेसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली.दरम्यान, चोरटय़ांनी दोन्ही दुकानातील तिजो:या व सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आल्याने परिसरातील व्यापारिवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले   आहे.दरम्यान, चोरीची घटना झाल्याचे कळताच पोलीस दूरक्षेत्राचे जमादार गौतम बोराळे व कर्मचारी गुलाले यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी उपस्थित व्यापा:यांनी या भुरटय़ा चोरटय़ांचा लवकरात लवकर तपास लावून बंदोबस्त करण्याची मागणी केली.     (वार्ताहर)4प्रकाशा येथे भुरटय़ा चो:यांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलीस कर्मचारी वाढविण्याची गरज असून, या दूरक्षेत्रांतर्गत 24 गावे येतात. या गावांसाठी केवळ चार पोलीस कर्मचारी असून, त्यापैकी एक जण साप्ताहिक सुटीवर, तर एक कर्मचारी दोन महिन्यांच्या सुटीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्तव्यावर असलेले दोन कर्मचारी 24 गावांना कसे सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दूरक्षेत्रातील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.4संत आसारामजी कृषी सेवा केंद्रातील काऊंटरवर असलेल्या काचेखाली रवींद्र पाटील यांनी देश-विदेशच्या विविध चलनी नोटांसह भारतीय चलनातील बाद झालेल्या नोटाही ठेवलेल्या होत्या. मात्र या नोटांना चोरटय़ांनी हात लावलेला नाही असे दिसून आले.