शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नर्मदा काठावरील नऊ केंद्रांवर बोटीद्वारे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेवून सकाळीच रवाना करण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेवून सकाळीच रवाना करण्यात आले. नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून हे कर्मचारी सरकारी बार्जद्वारे आपल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशीरा पोहचले.अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ९० टक्के भाग हा दुर्गम भागाचा आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्र हे दुर्गम भागात आहेत. यापैकी राज्यातील पहिले मतदान केंद्र असलेल्या मणिबेली केंद्राचा देखील यात समावेश आहे. अक्कलकुवा येथून मोलगीमार्गे गमन पॉर्इंटपर्यंत हे कर्मचारी वाहनाद्वारे पोहचले. तेथून नर्मदेच्या बॅकवॉटरमधून ते बार्जद्वारे रवाना झाले. मतदान झाल्यानंतर देखील परतीचा मार्ग त्यांचा असाच राहणार आहे.भाबरी, उडद्या, भादल या तीन केंद्रांवर जाण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली.