शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

ब-हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर रिक्षा-दुचाकी अपघतात तिघांचा भाजून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:15 IST

दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ 

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर दुचाकी व प्रवाशी रिक्षा यांच्यात धडक झाल्यानंतर दुचाकीने पेट घेतल्याने तिघे जण गंभीर भाजल़े यात दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ मामटा हांद्या वळवी रा़ पलास खोबरा, सुनील शिपा वसावे रा़ खुंटागव्हाण  व दिलीप मोत्या वसावे रा़ डाब ता. अक्कलकुवा असे मयतांची नावे आहेत. हे तिघे (एमएच 39 ए 9037) दुचाकीने अक्कलकुवा येथून तळोद्याकडे जात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राजमोही फाटय़ाजवळ समोरून येणा:या तीनचाकी अॅपेरिक्षावर (क्रमांक एमएच 39-टी4638)  धडकल़े दोघा वाहनांचा वेग हा अधिक असल्याने धडक दिल्यानंतर दुचाकीने तात्काळ पेट घेतला़ यात मामटा वळवी आणि सुनील शिपा वसावे हे दोघेही दुचाकीखाली अडकल्याने भाजले गेल़े दोघांच्या शरीराने पेट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर दिलीप वसावे याला गंभीर जखमा झाल्या़ त्याला स्थानिकांच्या मदतीने पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल़े  याठिकाणी उपचार सुरू असताना दिलीप वसावे  याचा मृत्यू झाला़ अर्धा तासार्पयत रस्त्यावर पडून असलेल्या तिघांना वेळीच मदत मिळू शकली नाही़ धडकेत रिक्षाचालक कालुसिंग रघुसिंग पाडवी रा़ इच्छागव्हाण ता़ तळोदा हाही गंभीर जखमी झाला़ त्याला अधिक उपचारांसाठी नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आह़े रात्री उशिरार्पयत पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल मोहन शिरसाठ, पी़ओ़नाईक, सुनील पाडवी, प्रविण पटेल, शरद पाटील यांनी मयताच्या कुटूंबियांचा शोध घेत, त्यांची ओळख पटविली़