शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ब-हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर रिक्षा-दुचाकी अपघतात तिघांचा भाजून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:15 IST

दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ 

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर दुचाकी व प्रवाशी रिक्षा यांच्यात धडक झाल्यानंतर दुचाकीने पेट घेतल्याने तिघे जण गंभीर भाजल़े यात दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ मामटा हांद्या वळवी रा़ पलास खोबरा, सुनील शिपा वसावे रा़ खुंटागव्हाण  व दिलीप मोत्या वसावे रा़ डाब ता. अक्कलकुवा असे मयतांची नावे आहेत. हे तिघे (एमएच 39 ए 9037) दुचाकीने अक्कलकुवा येथून तळोद्याकडे जात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राजमोही फाटय़ाजवळ समोरून येणा:या तीनचाकी अॅपेरिक्षावर (क्रमांक एमएच 39-टी4638)  धडकल़े दोघा वाहनांचा वेग हा अधिक असल्याने धडक दिल्यानंतर दुचाकीने तात्काळ पेट घेतला़ यात मामटा वळवी आणि सुनील शिपा वसावे हे दोघेही दुचाकीखाली अडकल्याने भाजले गेल़े दोघांच्या शरीराने पेट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर दिलीप वसावे याला गंभीर जखमा झाल्या़ त्याला स्थानिकांच्या मदतीने पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल़े  याठिकाणी उपचार सुरू असताना दिलीप वसावे  याचा मृत्यू झाला़ अर्धा तासार्पयत रस्त्यावर पडून असलेल्या तिघांना वेळीच मदत मिळू शकली नाही़ धडकेत रिक्षाचालक कालुसिंग रघुसिंग पाडवी रा़ इच्छागव्हाण ता़ तळोदा हाही गंभीर जखमी झाला़ त्याला अधिक उपचारांसाठी नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आह़े रात्री उशिरार्पयत पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल मोहन शिरसाठ, पी़ओ़नाईक, सुनील पाडवी, प्रविण पटेल, शरद पाटील यांनी मयताच्या कुटूंबियांचा शोध घेत, त्यांची ओळख पटविली़