शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ

By admin | Updated: April 17, 2017 23:27 IST

आगामी चार दिवसही कठीणच : जिल्ह्यातील तापमान दररोज चाळिशीच्या पुढे

नंदुरबार : 9 एप्रिलपासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आह़े हे तापमान येते आठ दिवस कायम राहणार आह़े यातच उष्ण वा:यांनी नागरिकांना हैराण केले असून, ताशी 14 किलोमीटर वेगाने वाहणा:या पश्चिम दक्षिण वा:यांनी होरपळ अधिक वाढली आह़े मार्चअखेरीस अचानक वाढलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात काहीसे सुसह्य झाले होत़े मात्र ही सुसह्यता केवळ आठ दिवसात संपून गेल्या 9 एप्रिलपासून जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांच्या पुढे गेले होत़े सोमवारी नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात 43़2 एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली होती़ तापमानाचा हा चढा पारा येत्या चार दिवसांर्पयत कायम राहणार असून यात दक्षिण पश्चिम अशा वेगवेगळ्या दिशांमधून वाहणारे उष्ण वारे नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत़ सोमवारी दिवसभर नंदुरबार शहरात तापमानवाढीमुळे बाजारपेठा आणि रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होत़े यातून व्यवसायांना फटका बसला़ नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस सर्वाधिक उष्ण गणले गेले आहेत़ या दोन दिवसात 44़2 एवढय़ा तापमानाची नोंद झाली आह़े यातच 9 ते 14 किलोमीटर वाहणा:या उष्ण वा:यांमुळे नागरिक हैराण झाले होत़े रविवारी यात काहीसा बदल झाला असला, तरी सोमवारी 43 तापमानाची पुन्हा नोंद करण्यात आली आह़े नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत उन्हातील कामे टाळावीत, असे तज्ज्ञांनी म्हटले आह़े   वाढलेल्या तापमानाचा लागवड करण्यात येणा:या फळ पिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा या भागात गेल्या काही दिवसांपासून लागवड करण्यात येत असलेल्या पपईच्या छोटय़ा रोपांवर उष्ण वा:यांमुळे आकस्मिक मर आल्याने ते कोमेजून गेल्याचे निदर्शनास आले आह़े तसेच केळी झाडांवर सूर्याच्या अती निल किरणांचा परिणाम होऊन जमिनीवर आलेल्या रोपांची पाने करपल्याची माहिती आह़े उन्हाळी मूग आणि इतर भाजीपाला पिकांचा फुलोरा तापमानामुळे गळून पडल्याची माहिती देण्यात आली आह़े