शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ

By admin | Updated: April 17, 2017 23:27 IST

आगामी चार दिवसही कठीणच : जिल्ह्यातील तापमान दररोज चाळिशीच्या पुढे

नंदुरबार : 9 एप्रिलपासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आह़े हे तापमान येते आठ दिवस कायम राहणार आह़े यातच उष्ण वा:यांनी नागरिकांना हैराण केले असून, ताशी 14 किलोमीटर वेगाने वाहणा:या पश्चिम दक्षिण वा:यांनी होरपळ अधिक वाढली आह़े मार्चअखेरीस अचानक वाढलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात काहीसे सुसह्य झाले होत़े मात्र ही सुसह्यता केवळ आठ दिवसात संपून गेल्या 9 एप्रिलपासून जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांच्या पुढे गेले होत़े सोमवारी नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात 43़2 एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली होती़ तापमानाचा हा चढा पारा येत्या चार दिवसांर्पयत कायम राहणार असून यात दक्षिण पश्चिम अशा वेगवेगळ्या दिशांमधून वाहणारे उष्ण वारे नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत़ सोमवारी दिवसभर नंदुरबार शहरात तापमानवाढीमुळे बाजारपेठा आणि रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होत़े यातून व्यवसायांना फटका बसला़ नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस सर्वाधिक उष्ण गणले गेले आहेत़ या दोन दिवसात 44़2 एवढय़ा तापमानाची नोंद झाली आह़े यातच 9 ते 14 किलोमीटर वाहणा:या उष्ण वा:यांमुळे नागरिक हैराण झाले होत़े रविवारी यात काहीसा बदल झाला असला, तरी सोमवारी 43 तापमानाची पुन्हा नोंद करण्यात आली आह़े नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत उन्हातील कामे टाळावीत, असे तज्ज्ञांनी म्हटले आह़े   वाढलेल्या तापमानाचा लागवड करण्यात येणा:या फळ पिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा या भागात गेल्या काही दिवसांपासून लागवड करण्यात येत असलेल्या पपईच्या छोटय़ा रोपांवर उष्ण वा:यांमुळे आकस्मिक मर आल्याने ते कोमेजून गेल्याचे निदर्शनास आले आह़े तसेच केळी झाडांवर सूर्याच्या अती निल किरणांचा परिणाम होऊन जमिनीवर आलेल्या रोपांची पाने करपल्याची माहिती आह़े उन्हाळी मूग आणि इतर भाजीपाला पिकांचा फुलोरा तापमानामुळे गळून पडल्याची माहिती देण्यात आली आह़े