शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ

By admin | Updated: April 17, 2017 23:27 IST

आगामी चार दिवसही कठीणच : जिल्ह्यातील तापमान दररोज चाळिशीच्या पुढे

नंदुरबार : 9 एप्रिलपासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आह़े हे तापमान येते आठ दिवस कायम राहणार आह़े यातच उष्ण वा:यांनी नागरिकांना हैराण केले असून, ताशी 14 किलोमीटर वेगाने वाहणा:या पश्चिम दक्षिण वा:यांनी होरपळ अधिक वाढली आह़े मार्चअखेरीस अचानक वाढलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात काहीसे सुसह्य झाले होत़े मात्र ही सुसह्यता केवळ आठ दिवसात संपून गेल्या 9 एप्रिलपासून जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांच्या पुढे गेले होत़े सोमवारी नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात 43़2 एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली होती़ तापमानाचा हा चढा पारा येत्या चार दिवसांर्पयत कायम राहणार असून यात दक्षिण पश्चिम अशा वेगवेगळ्या दिशांमधून वाहणारे उष्ण वारे नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत़ सोमवारी दिवसभर नंदुरबार शहरात तापमानवाढीमुळे बाजारपेठा आणि रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होत़े यातून व्यवसायांना फटका बसला़ नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस सर्वाधिक उष्ण गणले गेले आहेत़ या दोन दिवसात 44़2 एवढय़ा तापमानाची नोंद झाली आह़े यातच 9 ते 14 किलोमीटर वाहणा:या उष्ण वा:यांमुळे नागरिक हैराण झाले होत़े रविवारी यात काहीसा बदल झाला असला, तरी सोमवारी 43 तापमानाची पुन्हा नोंद करण्यात आली आह़े नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत उन्हातील कामे टाळावीत, असे तज्ज्ञांनी म्हटले आह़े   वाढलेल्या तापमानाचा लागवड करण्यात येणा:या फळ पिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा या भागात गेल्या काही दिवसांपासून लागवड करण्यात येत असलेल्या पपईच्या छोटय़ा रोपांवर उष्ण वा:यांमुळे आकस्मिक मर आल्याने ते कोमेजून गेल्याचे निदर्शनास आले आह़े तसेच केळी झाडांवर सूर्याच्या अती निल किरणांचा परिणाम होऊन जमिनीवर आलेल्या रोपांची पाने करपल्याची माहिती आह़े उन्हाळी मूग आणि इतर भाजीपाला पिकांचा फुलोरा तापमानामुळे गळून पडल्याची माहिती देण्यात आली आह़े