शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पतींच्या किमतीत झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी वनस्पतींवर उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्केपेक्षा अधिक किमती घटल्यामुळे नागरिकांचा उदरनिर्वाह संकटात सापडला आहे.धडगाव व मोलगी भागात बागायती शेतींचा अभाव आहे, त्यातच सिंचनायोग्य पाऱ्याची कुठलीही सुविधा नसल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डोंगर-उतार, दगड-गोट्यांच्या शेतजमिनी असल्यामुळे शेतातील उत्पादन अत्यल्प असते. त्या उत्पन्नावर कुठल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. वर्षभराच्या पोटापाण्यासाठी प्रत्येक कुटुंबांकडून किरकोळ पिके, स्थलांतरीत मजूरी व राना-वनातील औषधी वनस्पतींवर अवलंबून राहावे लागत आहे.यंदा खरीप हंगामातील किरकोळ शेतीची कामे आटोपून काही नागरिक रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलातरीत झाले आहेत. तर मुळगावी थांबलेल्या नागरिकांकडून पावसाळ्याच्या कालावधीत रानावनात उगलेल्या औषधी वनस्पती, त्यांच्या बिया, पाला, मुळे, साली, फुले गोळा करण्यात येत आहे. हे सर्व घटक औषधे निर्मितीसाठी वापरले जात असल्याचे धडगाव व मोलगी बाजारपेठेतील व्यापाºयांमार्फत सांगण्यात येते. आयुर्वेद तथा आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वच घटक मोलाचे ठरतात. परंतु यंदाच्या हंगामात त्यांना दोन्ही बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.दुर्गम भागात गोळा केले जाणाºया कुठल्याच औषधी वनस्पतींना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे या वनस्पींवर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांचे आर्थिक गणित चुकत आहे. वर्षभरासाठी याच कालावधीत नियोजन केल्यास वर्षभर पोटापाण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु या वनस्पींपासून मिळणाºया उत्पदनालाच योग्य भाव मिळत नसल्याने कुटुंबच संकटात सापडले असल्याचे म्हटले जात आहे.४दुर्गम भागात कडू जिरा याची वनस्पती देखील आढळून येत आहे. ही वनस्पती राना-वनाचत नव्हे तर काही शेतकºयांकडून त्यांची शेतातही लागवड करण्यात येत आहे. या नवस्पतीपासून मिळणाºया मालाला मागील वर्षी २५० रुपये प्रतीकिलो भाव दिला जात होता. याच उत्पादनाला यंदा केवळ ६० रुपये प्रतीकिलोला भाव दिला जात आहे. त्यामुळे यात ७४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादकाच्या नाकी नऊ येत आहे.४धडगाव व मोलगी येथील व्यापाºयांमार्फत खरेदी करण्यात येणारी औषधी वनस्पती ही प्रामुख्याने इंदैरच्या बाजारपेठेत पाठवली जात आहे. तेथून भारतभरातील औषधी कंपन्यांमार्फत खरेदी केली जात आहे.