शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: आदिवासी आरक्षणाला धक्का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी आमदार-खासदार भाजपाने निवडून आणले आहेत़ असा दावा करुन भाजपच्या राज्यातच ख:या अर्थाने सर्वघटकांना न्याय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टीय कार्याध्यक्ष ज़ेपी़नड्डा यांनी केल़े         शहादा-तळोदा मतदार संघाचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ सोमवारी तळोद्यातील आनंद चौकात विजय संकल्प सभा घेण्यात आली़ त्यावेळी ते बोलत होत़े प्रसंगी राज्याचे प्रभारी व्ही़सतीश, गुजरातचे आमदार ज़ेपी़झडपीया, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ़ शशिकांत वाणी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, रुपसिंग पाडवी, योगेश चौधरी, राजेंद्रकुमार गावीत, राजेंद्र राजपूत, यशवंत पाडवी, जितेंद्र दुबे, प्रकाश कुळकर्णी, जितेंद्र पाडवी, आनंद सोनार, विश्वनाथ कलाल उपस्थित होत़े पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राज्यात अनेक वर्षे राज्य केलेले असताना पूर्ण पाच वर्षे स्थिती मुख्यमंत्री दिला नाही़ आलटून पालटून नेतृत्त्व दिल़े त्यामुळे भ्रष्टाचारही बोकाळला होता़ मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण पाच वर्षे स्थिर सरकार चालवून राज्याचा विकास घडवून आणला आह़े केंद्रातील मोदी सरकारने काश्मिरातील 370 कलम रद्द करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आह़े यामुळे जम्मू काश्मिरातील नागरिकांना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आह़े तेथे ख:या अर्थाने देशाचे संविधान लागू झाले आह़े मात्र विरोधक सरकारच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत़  काँग्रेसने नेहमीच मतांचे राजकारण करुन दोन धर्मामध्ये भांडणे लावण्याचा उपदव्याप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला़  370 कलम रद्द झाल्याने तेथील आदिवासींना आरक्षणाचा लाभ मिळणार आह़े असे सांगून केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात देशा बरोबरच राज्यातही अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत़ शेतकरी सन्मान योजनेत कोटय़ावधी शेतक:यांना थेट लाभ मिळाला़ याशिवाय पेन्शन योजना लागू झाली़ पिकांना देखील हमीभाव दिला़ देशातील 10 कोटी 60 लाख लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सरकारला बदनाम करत आह़े विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वातील महायुतीच्या सरकारला भक्कम साथ द्या असे आवाहन त्यांनी केल़े यावेळी उमेदवार राजेश पाडवी यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडून मतदारसंघाच्या विकासाकरीता काय, कामे करणार याबाबतची माहिती सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली़ प्रास्ताविक पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केल़े सूत्रसंचालन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ शशीकांत वाणी, प्रा़ अविनाश मराठे यांनी केल़े