शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दुसऱ्या दिवशीही नंदुरबारात तापमान ४० अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:42 IST

नंदुरबार : नंदुरबारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कमाल तापमान ४० अंशावर कायम राहिले होते़ वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात ...

नंदुरबार : नंदुरबारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कमाल तापमान ४० अंशावर कायम राहिले होते़ वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागत आहे़गेल्या काही दिवसांपासून उष्ण व कोरडे हवामान असल्याने वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झालेली आहे़ वाढत्या तापमानामुळे दैनंदिन कामावर याचा परिणाम होताना दिसून ेयेत आहे़ उष्ण लहरींमुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ नंदुरबारचे तापमान ४० अंशावर स्थिर असल्याने लहान बालके व वयोवृध्दांवर याचा सर्वाधिक दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे़दुपारच्या वेळी उन्हाच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत आहेत़ वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणेही अवघड होत असल्याने सकाळी व सायंकाळी शेतीची कामे करण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे़ मार्चअखेरीमध्येच तापमान चाळीशी पार झालेले असल्याने येत्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे़