शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तापी-नर्मदा खोरे जलविकास आराखडा ही दिशाभूल : मेधा पाटकर यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केल़े शहाद्यातील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये जलसंपदा विभाग, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केल़े शहाद्यातील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये जलसंपदा विभाग, तापी पाटबंधारे विभाग जळगाव, पाटबंधारे प्रकल्प धुळे आणि नर्मदा विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा खो:याचा एकात्मिक जल आराखडा मसुद्याबाबत लाभार्थी कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत लाभार्थीसह नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजीमंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, तापी खोरे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता डी़डी़जोशी, सहायक अभियंता संदीप भालेराव, उपकार्यकारी अभियंता ज़ेएऩसोनीस, सरदार सरोवरचे अप्पर जिल्हाधिकारी बी़एस़बोराडे, नूरजी पाडवी, मांगल्या पावरा, पुन्या वसावे, लालसिंग वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, अनिल कुवर, सुकदेव पावरा, जि़प़ सदस्य रतन पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, केवलसिंग वसावे, निशा वळवी उपस्थित होत़े पुढे बोलताना पाटकर म्हणाल्या की, नर्मदा व तापी खोरे विकासाचा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी ही कार्यशाळा आह़े मात्र शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडू, शासनाने किती बोगदे तयार करून नर्मदेचे पाणी तापीत आणण्याचे नियोजन आह़े हे जनतेसमोर आणाव़े 36 गावे बोगद्याच्या मार्गात आहेत़ त्यापैकी 33 गावांचे सव्रेक्षण झाले आह़े आदिवासी गाव-पाडय़ांवर वापर करत असलेल्या नदी नाल्यांचा समावेश केलेला नाही़ माजीमंत्री वळवी म्हणाले की, नर्मदा बोगद्यातून 30 हजार क्सूसेस पाणी देऊ अशी आश्वासने देऊ नये, आदिवासी समाजाला विस्थापित करू नका, स्थलांतर व बेरोजगारी यातून समाज मुख्य प्रवाहापासून दूर गेला आह़े