शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

तापी-नर्मदा खोरे जलविकास आराखडा ही दिशाभूल : मेधा पाटकर यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केल़े शहाद्यातील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये जलसंपदा विभाग, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केल़े शहाद्यातील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये जलसंपदा विभाग, तापी पाटबंधारे विभाग जळगाव, पाटबंधारे प्रकल्प धुळे आणि नर्मदा विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा खो:याचा एकात्मिक जल आराखडा मसुद्याबाबत लाभार्थी कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत लाभार्थीसह नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजीमंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, तापी खोरे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता डी़डी़जोशी, सहायक अभियंता संदीप भालेराव, उपकार्यकारी अभियंता ज़ेएऩसोनीस, सरदार सरोवरचे अप्पर जिल्हाधिकारी बी़एस़बोराडे, नूरजी पाडवी, मांगल्या पावरा, पुन्या वसावे, लालसिंग वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, अनिल कुवर, सुकदेव पावरा, जि़प़ सदस्य रतन पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, केवलसिंग वसावे, निशा वळवी उपस्थित होत़े पुढे बोलताना पाटकर म्हणाल्या की, नर्मदा व तापी खोरे विकासाचा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी ही कार्यशाळा आह़े मात्र शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडू, शासनाने किती बोगदे तयार करून नर्मदेचे पाणी तापीत आणण्याचे नियोजन आह़े हे जनतेसमोर आणाव़े 36 गावे बोगद्याच्या मार्गात आहेत़ त्यापैकी 33 गावांचे सव्रेक्षण झाले आह़े आदिवासी गाव-पाडय़ांवर वापर करत असलेल्या नदी नाल्यांचा समावेश केलेला नाही़ माजीमंत्री वळवी म्हणाले की, नर्मदा बोगद्यातून 30 हजार क्सूसेस पाणी देऊ अशी आश्वासने देऊ नये, आदिवासी समाजाला विस्थापित करू नका, स्थलांतर व बेरोजगारी यातून समाज मुख्य प्रवाहापासून दूर गेला आह़े