शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांनो पावसाचा अनुमान समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:02 IST

बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांना टिकून राहयचे असेल तर त्यांनी खालील पंचसूत्रीचा प्रयोग करण्याची गरज आहे. - डॉ.गजानन डांगे

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपर्यावरणाचा बदलात छोट्या शेतकºयांना टिकून राहायचे असेल तर त्यांनी पावसाचा अनुमान समजून घेणे आवश्यक असून बहूपीक पद्धत, शेतातच पाण्याचे नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर आणि गटशेतीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ.गजानन डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले. सध्या अक्षय कृषी परिवारातर्फे देशभरातील छोट्या शेतकºयांना प्रयोगशील व त्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर या परिवारातील संस्थापक सदस्य म्हणून ते बोलत होते.पावसाचा अनुमान समजून घेण्यासाठी शेतकºयांनी काय केले पाहिजे?हा अनुमान समजून घेण्यासाठी प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोबाईल माहिती चांगल्या प्रकारे जाणणारे किमान १० शेतकºयांनी एकत्र येवून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा मोबाईल अ‍ॅडव्हायझरी सर्व्हीसेसशी जोडले गेले पाहिजे. त्यांच्याशी योग्य समन्वय साधल्यास आपल्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज त्यांना मिळू शकतो.पाण्याचा नियोजनासाठी कुठले प्रयोग हवे?सध्या पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन पावसातील अंतर किती राहील हे कुणी सांगू शकत नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतालाच पाणलोटाचे स्वरूप देवून पावसाळ्यात पडणारा थेंब ना थेंब आपल्या शेतातच जिरवता येईल याचे तंत्र शिकले पाहिजे. त्यासाठी रोहयोची मदत घेवून माती वाहून जावू नये यासाठी बांध बंदीस्त नीट केले पाहिजे. कधी कधी पावसाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे शेतातील माती वाहून जाते. आपण शरिरातील रक्त वाहू नये यासाठी जशी काळजी घेतो तशी माती वाहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याकरीता लगतच्या ८ ते १० शेतकºयांनी गट करून माती वाहू नये व पाणी आपल्या शेतातच जिरवण्यासाठी प्रयोग करावे.जैवीक अथवा सेंद्रीय खते शेतकºयांनी शक्यतोवर आपल्या घरीच बनविण्यासाठी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ही खते जर स्वत:च बनविली तर खतांबाबत बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. खते घरीच तयार होणार असल्याने त्यातून खर्चाची बचतही होईल व जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोगही करता येतील. याशिवाय बीज प्रक्रियाही प्रत्येक शेतकºयाने पेरणी पूर्वी केलीच पाहिजे. ही प्रक्रिया कृषी विज्ञान केंद्राकडून समजून घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत ही बाब महत्त्वाची झाली आहे.