शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी पर्सेटाईलने विद्यार्थी व पालक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ दूर व्हावा अशी अपेक्षा पालकांमध्ये व्यक्त होत आहे. यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे विद्याथ्र्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता यामुळे निर्माण झाल्याने पालक चिंतेत आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. यंदा ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करतांना तो प्रथमच पर्सेटाईल पद्धतीने जाहीर केला गेला. पर्सेटाईलचा हा प्रकार अनेक विद्याथ्र्याच्या आणि पालकांच्या आकलनाबाहेर  असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थी ठिकठिकाणी  याबाबत विचारणा करीत असले     तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. सीईटीची पीक्षा यंदा ऑनलाईन झाली. पीसीएम ग्रृपची 4, 5, 6 मे रोजी झाली. दुस:या टप्प्यात पीसीएमबी ग्रृपचे पेपर झाले होते. नेहमीप्रमाणे या परीक्षेचा निकाल लागेल अशी अपेक्षा पालक व विद्याथ्र्याना होती. परंतु पर्सेटाईल काढून निकाल जाहीर झाला. यात देखील मोठय़ा प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप पालकांनी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. निकालानुसार 88 गुण मिळविणा:या विद्याथ्र्याला 95 तर 124 च्या रँकमध्ये गुण मिळविणा:या विद्याथ्र्यालाही 95 पर्सेटाईल दाखविण्यात आले आहेत. यामुळे अनेक विद्याथ्र्याचे चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाचे स्वप्न अपुर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्सेटाईल काढण्याची पद्धत ही पुढील प्रमाणे असते. अ विद्याथ्र्याच्या मागे असलेले एकुण विद्यार्थी, भागिले परिक्षा देणारे एकुण विद्यार्थी     गुणीले 100 या सूत्रानुसार पर्सेटाईल काढले गेले. यामुळे एखाद्या विद्याथ्र्याला चांगले गुण मिळून देखील त्याचे पर्सेटाईल कमी दिसून येत आहे. निकालाची ही तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था आणि अन्याय दूर    करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुसरीकडे 7 तारखेपासूनच सीईटीअंतर्गत    निकाल लागलेल्या विद्याथ्र्याना जिल्हानिहाय सेतू केंद्रातून प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा व संभ्रम दूर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.